हडप्पा संस्कृती
1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले. अनेक शहरे सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडल्याने सिंधु संस्कृती असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, जम्मु-कश्मिर…
1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले. अनेक शहरे सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडल्याने सिंधु संस्कृती असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, जम्मु-कश्मिर…
वैदिक वाङ्मय ऋग्वेद ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ‘ऋग्वेद’ होय. ‘ऋचा’ म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सूक्त’ असे म्हणतात. ऋग्वेद…
रॉबर्ट क्लाईव्ह :- 1757 ते 1760 व दुसऱ्यांदा 1765 ते 1767 मे 1765 मध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्हची नेमणूक करण्यात आली. दिल्लीच्या बादशहाकडुन रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार व ओरिसा…
लॉर्ड मिंटो:- १८०७ ते १८१३ १८०९ मध्ये रणजितसिंहांशी लॉर्ड मिंटोने करार केला. लॉर्ड मिंटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले. १८१३ – चार्टर अॅक्ट : या कायद्यानुसार कंपनी प्रशासनाला एक…
सर जॉन शोअर :- 1793 ते 1798 सर जॉन शोअर हा तटस्थ धोरणाचा पुरस्कर्ता होता. इंग्रज मराठे व निजामांच्या खर्डा येथील तटस्थ राहिल्याने मराठ्यांनी निजामाचा पराभव केला.
लाॅर्ड कॅनिंग :- (1856 ते 1858-गव्हर्नर जनरल आणि 1858 ते 1862-व्हाईसरॉय) लॉर्ड कॅनिंग हा ब्रिटीश हिंदुस्थानचा पहिला व्हाईसरॉय होता. राणीचा जाहीरनामा (पंतप्रधान डर्बीनी तयार केला.) लॉर्ड कॅिनगने १ नोव्हेंबर, १८५८…
लाॅर्ड वेलिंगडन :- (1931 ते 1936) या व्हाईसरॉयच्या काळात 1931 व 1932 मध्ये दुसरी व तिसरी गोलमेज परिषद पार पडली. मार्च 1933 मध्ये गोलमेज परिषदेवर श्वेत पत्रिका जाहीर करण्यात आली. …
लॉर्ड जॉन लॉरेन्स :- (1864 ते 1869) पहिले इंग्रज भुतान युद्ध याच व्हाईसरॉय च्या काळामध्ये लढले गेले. 1866 मध्ये ओरीसा प्रांतामध्ये तर 1869 मध्ये बुंदेलखंड प्रांतामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता.…
लाॅर्ड हॉड्रिग्ज दुसरा :- (1910 ते 1916) 12 डिसेंबर 1911 रोजी भारताची राजधानी कलकत्त्याहुन दिल्ली येथे आणण्यात आली. लाॅर्ड हॉड्रिगज याने बंगालची फाळणी रद्द केली. याची घोषणा 12 डिसेंबर…
लाॅर्ड मेयो :- (1869 ते 1872) 14 डिसेंबर 1870 रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे बिल पास केल्याने त्यास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. 1872 मध्ये लाॅर्ड मेयो याने भारताची पहिली जनगणना केली. …