साहित्य अकादमी भाषा पुरस्कार
साहित्य अकादमी भाषा पुरस्कार स्थापना- 1 996 साली उद्देश- भाषेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे. स्वरूप- सध्या एक पुरस्कार पञक आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे…
साहित्य अकादमी भाषा पुरस्कार स्थापना- 1 996 साली उद्देश- भाषेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे. स्वरूप- सध्या एक पुरस्कार पञक आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे…
पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट सेवा/कार्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केला जातो. पद्मविभूषण पुरस्काराबाबत महत्वाच्या बाबी १९५४ पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम सी.…
एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (Integrated Guided Missile Development Programme- IGMDP) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प असून संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांचा आढावा याठिकाणी केलेला आहे.…
ग्रँड स्लॅम स्पर्धा स्पर्धा ठिकाण तारीख सुरुवात कोर्टाचा प्रकार ऑस्ट्रेलियन ओपन मेलबॉर्न जाने-फेब्रु. १९०५ हार्ड कोर्ट (Plexicushion) फ्रेंच ओपन पॅरिस मे-जून १८९१ क्ले कोर्ट विम्बल्डन लंडन जून-जुलै १८७७ ग्रास कोर्ट अमेरिकन…
साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय साहित्य अकादमीकडून 1954 पासून दरवर्षी २४ भाषेतील (आठव्या परिशिष्ठातील २२ भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी भाषा) उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो. यामध्ये ताम्रपत्रासह रोख रक्कम एक…
गोबर धन योजना (Galvanizing Organic Bio-Agro Resources - DHAN) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रथम जाहीर केली होती. या योजनेचा केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी ३० एप्रिल २०१८…
‘हॉकीचे जादुगार’ अशी ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताला सुवर्णयुगाची अनुभूती दिली. या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि…
नारी शक्ती पुरस्कार (स्त्री शक्ती पुरस्कार) ही महिलांच्या असामान्य कामगिरीसाठी स्त्रियांना देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सहा श्रेणींमध्ये दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1991…
स्वातंत्र्योत्तर काळात, 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारद्वारे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र या तीन बहादूर पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 पासून अंमलात आले. त्यानंतर, 4 जानेवारी,…
ऑस्कर पुरस्कार (अकादमी पुरस्कार) हा चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट दिग्दर्शक, कलाकार आणि लेखकांचा सन्मान करण्यासाठी अमेरिकन ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स (AMPAS) कडून जातो. पहिला अकादमी पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी…