25 जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस
प्रत्येक वर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली भारतीय निवडणूक…
प्रत्येक वर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली भारतीय निवडणूक…
बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम-२००५ या कायद्याअंतर्गत २००७ साली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग [NCPCR- National Commission for Protection of Child Rights ] स्थापन करण्यात आला. हा आयोग महिला व…
दर १००० जीवित जन्मांमागे पाच वर्षांच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच बालमृत्यू दर होय सहस्रक विकास उद्दिष्टानुसार (MDG) बालमृत्यूदर ४२ असणे अपेक्षित होते. जगामध्ये सर्वाधिक बालमृत्यू दर असणारे देश…
१० डिसेंबर १९४८ रोजी UN च्या सर्वसाधारण सभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्यातील १ ते २१ कलमांमध्ये राजकीय हक्क समाविष्ट आहेत तर त्यानंतरच्या कलमांमध्ये सामाजिक, आर्थिक व…
साहित्य अकादमी भाषा पुरस्कार स्थापना- 1 996 साली उद्देश- भाषेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे. स्वरूप- सध्या एक पुरस्कार पञक आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे…
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना मार्च 2006 मध्ये मंजूर झाली. प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचे (पीएमएसए) उद्दिष्ट हे देशभरातील विविध भागात परवडणाऱ्या आरोग्यसेवा-सुविधांच्या उपलब्धतेतील असंतुलन कमी करणे आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी विशेषत: मागास राज्यांमध्ये सुविधा…
पंतप्रधान वंदना योजना ही भारत सरकारने घोषित केलेले पेन्शन योजना आहे, जे 60 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ही योजना 4 मे, 2017 ते 31 मार्च, 2020 पर्यंत उपलब्ध असेल.लाइफ…
वैदिक वाङ्मय ऋग्वेद ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ‘ऋग्वेद’ होय. ‘ऋचा’ म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सूक्त’ असे म्हणतात. ऋग्वेद…
1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले. अनेक शहरे सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडल्याने सिंधु संस्कृती असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, जम्मु-कश्मिर…
भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख…