Contents
show
मवाळवाद्यांची उद्दिष्ट्ये :
- सनदशीर मार्गाने सरकारपुढे मागण्या मांडणे.
- लोकशाही शासन पद्धतीचा विकास व्हावा.
- भारताच्या प्रगतीसाठी इंग्रजांशी एकनिष्ठ रहाणे.
- भारताच्या जनतेला जागृत करणे.
प्रमुख मवाळवादी नेते :
- उमेशचंद्र बॅनर्जी वि. वेडरबर्न लाल मोहन घोष
- दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता सर हेन्री कॉरल
- ब्रहुद्दिन तय्यबजी आनंद चार्ल गोपाळ कृष्ण गोखले
- जॉर्ज युल उमेशचंद्र बॅनर्जी न्या. रानडे
- अल्फ्रेड वेब रहमतुल्ला सयानी
- शंकर नायर चंद्रावर
- आनंद मोहनबोस दिनशा वाच्छा
- रमेशचंद्र दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी
१८८५ ते १९०५ च्या दरम्यान मवाळवाद्यांनी केलेल्या मागण्या :
- ग. ज. मंडळात वृद्धी व्हावी.
- ग. ज. मंडळात भारतीयांचा समावेश असावा.
- भारतमंत्रीपद रद्द व्हावे.
- लष्करावरील खर्च कमी व्हावा.
- लष्करी खर्चासाठी भारतीयांवर बोजा लादू नये.
- सैन्यात भारतीयांना मानाची पदे द्यावीत.
- कापडउद्योगाला पुनरुज्जीवन द्यावे.
- नविन उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.
- न्यायव्यवस्था व शासनव्यवस्था अगल असाव्यात.
- खउड परीक्षा भारतात घ्यावी.
- वृत्तपत्रावर बंधणे घालू नयेत.
- दारुबंदी कराावी.
- मीठावरील कर रद्द करावा.
- ICS परीक्षेचे वय २३ पर्यंत वाढवावे.
- ब्रह्मदेश खालसा करू नये.